अक्षय बोर्रहाडे हे नाव दोन वर्षांपूर्वी ऐकलं होत ते तो करत असलेल्या निराधार लोकांच्या सेवेमुळे आज या आपल्या छञपतींच्या मावळ्याला बेदम मारहाण केली गेली ते स्थानिक पातळीवरील राजकारण आणि पैशांचा व्यवहार आहे अस दाखवून. मुळात यात सत्यशील शेरकर सारखे नेते कीती समाज सेवा करतात आणि किती समाजमेवा खातात हा संशोधनाचा विषय आहे. पैशांचा जोरावर हे जे काही नेत्याचे गुंडगीरीचे थाट चालू आहेत ते समाज एकञितरीत्या हाणून पाडू शकतो त्यासाठी गरज आहे ती समाजाने एकञितरीत्या येऊन अश्या विकृती ठेचल्या पाहिजेत.
कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे आणि कोणी काय काय प्रकरण केलेत हे अख्खया जुन्नर तालुक्याही माहिती आहे आणि बाहेर ही चर्चा आहेत त्याच्या. लाज वाटली पाहिजे सत्यशील शेरकरला निराधार व्यक्तींची सेवा करणार्या एका तरूण मावळ्याला आपण छञपतींच्या जन्मभूमीत स्वतःच्या बंगल्यात नेऊन बंदूकीचा धाक दाखवून मारहाण करतो ह्या असल्या नीच प्रवृत्ती समाजाने योग्यवेळी ठेचून काढल्या पाहिजेत. काॅग्रेसशी संबंधित नेता असला तरी त्याला सुट्टी नाही जे चुकीचे आहे ते चुकीचेच यात लक्ष घाला आणि छञपतींच्या मावळ्याला न्याय द्या सर्वांनी.
प्रस्थापित मराठा_विरुद्ध_वंचित_मराठा..!
सत्यशील शेरकर प्रस्थापित घराणेशाही विरुद्ध वंचित अक्षय बोऱ्हाडे अशा हा संघर्ष आहे.
घराणेशाही, कुटुंबशाही, कारखानदारी आणि प्रस्थापित पक्षाच्या बळावर शेरकराना आमदार व्हायचंय.
अक्षय बिऱ्हाडे हा शेरकरांच्याच कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा पोरगा कमी वयात महाराष्ट्रात सेलिब्रिटी झालेला, अफाट आधुनिक क्षमता, भयानक अशी सामजिक बांधिलकी घेऊन निघालेला फाटका माणुस पण प्रसिद्ध असा चेहरा.
सत्यशील शेरकर अक्षयला घाबरलेत त्याच्या वाढत चाललेल्या प्रसिद्धीमुळे त्यांची झोप उडाली. प्रस्थापित घराणेशाहीने पिढ्यानपिढ्या ज्या पद्धतीने वंचित उद्धवस्त केला त्याच बळावर अक्षयचा खेळ गुंडळण्याचा डाव त्यांनी रचला.
अक्षयला मारलंय, धमकावलंय त्याचा अफाट असा निषेध सुरू झालाय पण हे दोघेही एकाच जातीचे आहेत, दोघेही शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे मावळे आहेत म्हणून सांगतात. अशावेळी हा संघर्ष लढा कोणता आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
वंचित मराठ्यांनी किती काळ प्रस्थापित घराणेशाहीच गुलाम म्हणून राहीचे आणि पाठी सोलून घेईच्या हे त्यांनीच ठरवायचं आहे.
प्रस्थापितांचा हा संघर्ष राजकीय भुकेचा, राजकीय अस्तित्वाचा आहे. यांच्या राजकीय पोटावर कुणी पाय दिला की ते बंगल्यावर बोलवून बंदुकी, काठ्याने पाठी सोलून काढतात, वंचितांना त्यांची जाणीव करून देण्यासाठी मातीही चाटायला लावतात आणि तुझी लायकी ओळख म्हणून शूटिंगही काढतात.
घराणेशाही गाडल्याशिवाय वंचितांची सत्ता येणार नाही आणि वंचितांची सत्ता येत नाही तोवर शिवाजी महाराजांचं रयतेच राज्य येत नाही. अक्षय बिऱ्हाडे हे प्रकरण सहज समजू नका, असे कित्येक अक्षय प्रस्तापितांनी कारखान्याच्या बॉयलरमध्ये फेकलेत.
वंचित अक्षय बोऱ्हाडे याच्यावरील हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. वंचित मराठ्यांनी जरा खोलवर जाऊन विचार करावा आणि प्रस्थापित विरुद्ध वंचित हा संघर्ष यानिमित्ताने उभा करावा.
शमिभा पाटील
राज्य कार्यकारिणी सदस्य
वंचित बहुजन महिला आघाडी
#we_support_Akshay_borhade
कोणत्याही चांगलं काम करणार्या युवकाला टारगेट करणार्या #राजकारणी याद राखा...याची परतफेड खुप वाईट होणार आहे
#Akshay Mohan Borhade यांना झालेल्या मारहाणीचा जाहिर निषेध
तुमच्याकडून साधे स्वताचे आईबाप सांभाळले जात नाहीत कुत्र्याहो...तो शेकडो #मायबापांचे संगोपन करतोय..तुमची पोरं ज्या वयात बाटलीतलं दुध पितात ना भिकमांग्याहो....त्या वयात हा पोरगा #अनाथांचा_मायबाप झालाय....आज शेकडो अनाथांचे संगोपन करण्यात स्वताचे आयुष्य त्याने वाहून घेतलंय..
छत्रपती शिवरायांच्या जन्मभुमीत त्यांचा आदर्श घेऊन #अनाथांचा_नाथ झालाय तो...अन तुम्ही त्याला मारहाण करता...लाज वाटली पाहिजे..
#सहकार्य करता येत नसेल ना तर करू नका...पण चांगल्या कार्यात आडवा पाय घालू नका...नाहीतर आडवे झाल्याशिवाय राहणार नाहीत..
काय व्हायचं ते होऊदेत..
छत्रपती संभाजी महाराजांनी घेतली दखल
पण आम्ही सर्वजण खंबीरपणे
अक्षय, तू घाबरू नकोस! तुझ्यासारख्या प्रामाणिक शिवभक्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. छत्रपतींचा वंशज म्हणून माझं ते कर्तव्यच आहे. आत्ताच मी अक्षयशी बोललो. त्याला धीर दिला. आणि पुढेही सर्व ते सहकार्य करण्याचा शब्द दिला.
घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज,, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता.
अश्या प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचं आहे.
पोलीस प्रशासनाने या घटने कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपी ला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा?
अक्षय बोऱ्हाडे च्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी सूचनाही करतो.
छत्रपती संभाजीराजे
#अक्षय_बोर्हाडे सोबत आहोत..
#अक्षय_बोर्हाडे_मारहाणीचा_जाहीर_निषेध
#ISupportAkshayBorhade
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
Thank You For Your Comment!